Breaking News
Loading...
Sunday, 29 September 2013

Info Post



rain-flower (Photo credit: geekybodhi)

पावसाळा -काही घरगुती उपचार...

पावसाळा, म्हणजे आरोग्याची सर्वतोपरी काळजी घेण्याचा काळ. पावसाळ्यात अग्नी
मंद होत असल्याने पचन खालावते, वात वाढतो, त्यामुळे शरीरशक्‍ती कमी होत असते.
शिवाय पावसाळ्यात जंतुसंसर्ग होण्याचे प्रमाण सर्वाधिक असते. या गोष्टी लक्षात
घेता पावसाळा सुरू झाला की त्रास होण्यापूर्वीच काही घरगुती उपचार करणे इष्ट
असते.

गवती चहा, आले, तुळशी

0 comments:

Post a Comment