Breaking News
Loading...
Thursday, 10 May 2012

Info Post

दृष्टीदोषडोळ्यांना दिसत नाही. लांबचे व जवळचे कमी दिसते. डोळ्यातून पाणी येते. पाणीगळू लागते, खुपऱ्या होतात, दृष्टीस अंधूकपणा असतो. अशा वेळी डोळ्यात नुसता मधघालवा अगर सुखरी हिरडा मधात उगाळून घालावा. यामुळे सर्व दृष्टीदोष नाहीसेहोतात. दृष्टी फार लवकर सुधारते.त्वचारोगसारखी अंगास खाज सुटते, गांधी उठतात, खरबरीत होते, त्वचेवर पांढरेपणा उत्पन्नहोतो. त्वचेची आग होते. अशा वेळी मध रोज घेणे हितकारक आहे. रोज

0 comments:

Post a Comment