जीवनाचा आनंद
Info Post
Image via Wikipediaएकदा लग्न झालं की, आपलं आयुष्य सुखात जाईल असं आपल्याला वाटत असतं...असं वाटण्याची जागा मग,मुल झालं की.... मोठं घर झालं की..... अशा अनेकांच्या आशा अंगाने वाढतच जाते.दरम्यानच्या काळात, आपली मुलं अद्याप मोठी झालेली नाहीत.ती जरा मोठी झाली की सारं ठिक होईल अशी आपण मनाची समजुत घालतो.मुलांच्या वाढत्या वयात, त्यांच्या भवितच्याच्या सुंदर स्वप्नांनी आपण आपले दिवस सजवत असतो.मुलं जरा करती
0 comments:
Post a Comment